रवींद्र नाथांच्या कविता मुख्यतः तीन प्रकारात विभागल्या आहेत..’पूजा पर्याय’ म्हणजे परमेश्वराला उद्देशून केलेल्या कविता..’प्रकृती पर्याय’ कविता ह्या निसर्ग विषयक कविता..आणि…
..आता हे आणखी एक रवींद्रनाथांनी रचलेले दोन पाखरांची गोष्ट सांगणारे गाणे ..एक पाखरू सोन्याच्या पिंजऱ्यात राहत असते.. (खांचा म्हणजे पिंजरा)…
हि कविता आहे पावसाळी आकाशात उडण्याऱ्या बगळ्यांच्या थव्याबद्दल… एवढेसे हे पक्षी प्रत्येक वर्षी लांबचा पल्ला कापून त्यांच्या इच्छित स्थळी जातात..आमच्या…
पावसाचा जोर चांगलाच वाढलाय..सगळीकडे विशेषतः मुंबापुरीत आणि कोकणात पूर स्थितीच्या बातम्या येऊ लागली आहेत..आपले स्नेही सुरक्षित आहे कि नाही काळजी…
आणखी एक पावसाळी गीत…दिवस भर पाऊस पडतोय आणि त्यामुळे कवीचे मन कुठेच लागत नाहीय..ती मनाची अस्थिरता ह्या गाण्यात दिसते.. আজি ঝরো…
एक छोटेसे कवन ..वर्षा ऋतू वर रवींद्र नाथानी रचलेले..ह्या कवितेची शब्द रचना खूप सुंदर .. पावसाचा जोर आता खूपच वाढला…
आणखी एक पावसाळी गीत.. हे गाणे राधा कृष्णा चेच आहे. खरे तर राधेचे आहे..पावसाळी अंधारी रात्र आणि दुर कुठे तरी…
कालच कवी गुरूंच्या जीवनातील एक गोष्ट वाचली ..किती छोटीशी खुमासदार कविता त्यांनी रचली..त्यांच्या अशा अनेक कविता, गाणी, गीती नाट्य आहेत..चार…
माझ्या सुदैवाने मला रबिन्द्रनाथ टागोरांचे साहित्य मूळ बांगला भाषेतून वाचायची संधी मिळाली आणि एक मोठा खजिनाच पुढ्यात उघडल्या सारखे झाले.…
रबिन्द्र साहित्यावर लिहायचे तर ठरवले.. पण कुठून सुरुवात करू कळेना..एकदा वाटले लघु कथेवर लिहावे..कितीतरी गोष्टी ..गोरा, चोखेर बाली, नष्टनिड…तशाच दीर्घ…









