हे एक बाऊल गाणे आहे..रवींद्र नाथाच्या प्रायश्चित्त ह्या नाटकातले…ह्या गाण्यात ते परमेश्वराला उद्देशून म्हणतात..वाचवलेस तर वाचेन..मारलेस तर मरेन..सगळी त्या हरिचीच…
कालिम्पोन्ग शहरापासून जवळच एक सुंदर ठिकाण आहे डेलो पार्क ..पहाडी शिखरावर एक हिरवे गार उद्यान आहे..इथून खाली वसलेल्या कालिंपोंग शहराचे…
एकदा रवींद्र नाथाच्या पत्नी मृणालिनी देवी ह्या त्यांची मैत्रिणी (अमला दास ) बरोबर दिल खुलास गप्पा मारत होत्या..दोघींचे हितगुज आणि…
हे आणखी एक होळी पौर्णिमेचे म्हणजेच रास पौर्णिमेचे गाणे… रवींद्रनाथांनी हे गाणे लिहिलेय भानू सिंह ह्या टोपण नावाने….ब्रज बोली तील…
आता होळीचे वेध लागलेत..होळी ला बांगला भाषेत ‘दो ल’ म्हणतात.. होळी पौर्णिमा “दो ल पौर्णिमा” किंवा “दो ल जात्रा” म्हणून…
आज एक प्रेम गीत पाहूया..रवींद्र नाथाची हि छोटीशी रचना..निरोप घ्यायची वेळ झाली आहे परंतु कवींना कुणी तरी जाऊ देत नाहीय……
१ कांची च्या राजाने कर्णाट राज्यावर हल्ला केला…ह्या युध्दात कांची राजा विजयी झाला..राजाला कितीतरी चंदन काष्ठ, हस्तिदंत, सोना माणिक रत्ने…
इथे आता चांगलाच पाऊस सुरु झालाय..इतके दिवस जे वणवे जंगलात चालू होते..ते पण बरेचसे ह्या पावसात विझून जात आहेत..सगळी कडे…
रवींद्र नाथानी लिहिलेले हे एक प्रेम गीत…..ह्या कवितेत कवी आपल्या प्रियेला एक विनंती करताहेत.. ভালোবেসে, সখী, নিভৃতে যতনে আমার নামটি…
हे एक रवींद्र नाथानी रचलेले बाऊल गीत आहे..हे गाणे म्हणतेय एक नौका… তোমার খোলা হাওয়া লাগিয়ে পালে টুকরো করে কাছিআমি ডুবতে…









