गेल्या वर्षी ख्रिसमस च्या सुट्टीत ब्रिसबेन हुन सिडनी रोड ट्रिप केली होती..ती आमची पहिली दूर पल्ल्याची रोड ट्रिप..एकूण १,००० किमी…
हि एक प्रेम कविता…..तुमि कोन काननेर फूल …रवींद्रनाथानी हि कविता सन १८८६ मध्ये रचली….ह्या कवितेची संगीत रचना आहे रवींद्रनाथाचे मोठे…
रवींद्र नाथांच्या “काल मृगया” नाटकातले हे एक गाणे….फुले फुले ढोले ढोले…वसंत ऋतूचे वर्णना करणारे..सगळीकडे फुले फुलली आहेत..मंद वाहणारा वारा …कोकिळेचे…
परत एकदा रवींद्र नाथाच्या गाण्याकडे वळूया…. इथे आता वसंत ऋतूची चाहूल लागलीय..पावसा अभावी जॅकरांडा, पिंक शॉवर हि फुल झाडे अजून…
एका राजाला दोन राण्या..एक सुओ राणी म्हणजे आवडती आणि दुसरी दुओ राणी …म्हणजेच नावडती.. सुओ राणी चा बहुतेक मरण काळ…
खूप वर्षा पूर्वी ओरिसा फिरायला गेलो होतो..पुरी चे जगन्नाथ मंदिर..कोणार्क..नंदन कानन चे प्राणी संग्रहालय पाहून आलो..पुरीच्या समुद्रावर उठणाऱ्या त्या मोठं…
शैलजा रंजन मुजुमदार ह्यांनी आपल्या ‘यात्रा पथेर आनंद गान’ ह्या स्मरण ग्रंथात लिहिलेय ..त्या दिवशी पण असाच पाऊस होता..मेघ दाटून…
रवींद्र नाथांच्या कविता मुख्यतः तीन प्रकारात विभागल्या आहेत..’पूजा पर्याय’ म्हणजे परमेश्वराला उद्देशून केलेल्या कविता..’प्रकृती पर्याय’ कविता ह्या निसर्ग विषयक कविता..आणि…
..आता हे आणखी एक रवींद्रनाथांनी रचलेले दोन पाखरांची गोष्ट सांगणारे गाणे ..एक पाखरू सोन्याच्या पिंजऱ्यात राहत असते.. (खांचा म्हणजे पिंजरा)…
हि कविता आहे पावसाळी आकाशात उडण्याऱ्या बगळ्यांच्या थव्याबद्दल… एवढेसे हे पक्षी प्रत्येक वर्षी लांबचा पल्ला कापून त्यांच्या इच्छित स्थळी जातात..आमच्या…









