ह्या ८ मे ला रवींद्र जयंती साजरी झाली..बांग्ला कॅलेंडर नुसार हि तारीख असते २५ वैशाख.. पश्चिम बंगाल मध्य हा दिवस…
हि आणखी एक कविता..रवींद्र नाथानी कादंबरी देवीच्या मृत्यू पश्चात रचलेली …. আজি শরততপনে প্রভাতস্বপনে কী জানি পরান কী যে চায়।ওই শেফালির…
२१ एप्रिल हा दिवस कादंबरी देवीची पुण्यतिथि.. कादंबरी देवी ह्या रविंन्द्र नाथाचे मोठे भाऊ ज्योतींद्र नाथाच्या पत्नी..रवींद्र नाथाची आई रवींद्र…
अजूनही आठवतेय ती दुपारची वेळ…पाऊस पडत होता…मध्ये मध्ये कमी होत होता..तर मध्येच कधी तरी त्या पावसाचा जोर वाढत होता..दिवाण घर…
हे एक बाऊल गाणे आहे..रवींद्र नाथाच्या प्रायश्चित्त ह्या नाटकातले…ह्या गाण्यात ते परमेश्वराला उद्देशून म्हणतात..वाचवलेस तर वाचेन..मारलेस तर मरेन..सगळी त्या हरिचीच…
कालिम्पोन्ग शहरापासून जवळच एक सुंदर ठिकाण आहे डेलो पार्क ..पहाडी शिखरावर एक हिरवे गार उद्यान आहे..इथून खाली वसलेल्या कालिंपोंग शहराचे…
एकदा रवींद्र नाथाच्या पत्नी मृणालिनी देवी ह्या त्यांची मैत्रिणी (अमला दास ) बरोबर दिल खुलास गप्पा मारत होत्या..दोघींचे हितगुज आणि…
हे आणखी एक होळी पौर्णिमेचे म्हणजेच रास पौर्णिमेचे गाणे… रवींद्रनाथांनी हे गाणे लिहिलेय भानू सिंह ह्या टोपण नावाने….ब्रज बोली तील…
आता होळीचे वेध लागलेत..होळी ला बांगला भाषेत ‘दो ल’ म्हणतात.. होळी पौर्णिमा “दो ल पौर्णिमा” किंवा “दो ल जात्रा” म्हणून…
आज एक प्रेम गीत पाहूया..रवींद्र नाथाची हि छोटीशी रचना..निरोप घ्यायची वेळ झाली आहे परंतु कवींना कुणी तरी जाऊ देत नाहीय……









